१० वी -१२ वी चा निकाल लागला- आनंद ... एक दिव्य पार केल्याचे समाधान फार दिवस ठिकत नाही पुढील प्रवेशाचे वादळ प्रत्येक विध्यार्थी व पालकांच्या मनात घोंगावत असते .काहींनी आधीच निश्चित केले असते की कुठल्या शाखेत व कुठे प्रवेश घ्यायचा त्या सर्वांचे निश्चित कौतुक आहे...
आमचे ब्लॉग
एक संपूर्ण शांततेने माझ्या संपूर्ण आत्म्याचा ताबा घेतला आहे, ज्याप्रमाणे मी माझ्या संपूर्ण हृदयाने आनंद घेत आहे अशा वसंत ऋतूच्या सकाळी. A wonder
'संघटन' म्हणजे नक्की काय??? संसंघटन म्हणजे सामुदायिक एकत्रिकरणातून समाजाची नीतीमुल्ये,बांधिलकी जपत केलेले सार्वत्रिक कार्य होय... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात, "हत्तीस आवरी गवती दोर...
१३ जानेवारी इ.स. १६८० छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांची पन्हाळ्यावर ऐतिहासिक भेट. तसेच संभाजीराजेंची सरसुभेदार म्हणून पन्हळ्यावर नेमणूक करून छत्रपती शिवराय रायगडास परतले. १३ जानेवारी इ.स.१६८५ मराठ्याचा पुण्यावर मारा व इतर भागात हालचाली, कोथळीगडाजवळ ७०० मराठी स्वार, १००० मराठा सैनिक शिरवळ भागात तर नवलाख उंब्रे येथे मराठी फौजेच्या हालचाली.